काया, वाचा व मन यांनी कोणालाही इजा/दुखापत न करणे म्हणजे अहिंसा. अहिंसे चे तत्व सर्वांनी स्वीकारल्यास संपुर्ण विश्वा मध्ये सुख शांती व समाधान नांदेल.जैन धर्मा मध्ये अहींसे ला खूप महत्त्व आहे. भगवान महावीर स्वामींचा संदेश परोस्परो ग्रहानाम(जगा आणि जगू द्या) याची आज संपुर्ण विश्वाला खूप गरज आहे.
"जय जिनेन्द्र"